Sunday, 25 October 2020

साईबाबा पुण्यतिथी समारोप, शिरडी

विजयादशमी म्हणजे साईबाबांचा पुण्यतिथी दिन.

१०२ वर्षांपूर्वी  सन १९१८ मध्ये बाबांनी विजयादशमी म्हणजे दस-याच्या दिवशी महासमाधि घेतली.

मात्र "त्याग शरीर चला जाऊंगा, भक्तो हेतु दौडा चला आऊंगा" असे दिव्यवचन बाबांनी दिले. आजही त्याची प्रचिती सर्वांना येत आहे.

बाबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शिरडीचे श्रीसाईबाबा समाधी मंदिर व द्वारकामाई सजली आहे. त्यांची ही छायाचित्रे.




No comments:

Post a Comment

असा असतो आषाढी वारीचा सोहळा

🚩 हेचि घडो मज जन्मजन्मांतरी ।        मागणे श्रीहरी नाही दुजे ।। आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या, की वारी संप...